![](https://oneclickmaharashtra.com/wp-content/uploads/2023/09/rahul-jagtap-fb-post.jpg)
अबोल जरा मी
ओठांशी वैर कुणाचे
आसवांना सावरू कि
क्षण या मनाचे
सारेच दूर किनारे
मन एकटे सारे
वाट पाहून लाटेची
नयनी वसले किनारे
फिकीर नाही आता
काटेरी अनवाणी रस्त्याची
कहाणी केव्हाच लिहून ठेवली
शब्दांनी माझ्या सूर्यास्ताची
गर्दीत उभे ते कोण ?
चेहरे बघायचे राहून गेले
साथ मिळूनही दर्दींची
थोडे जगायचे राहून गेले
स्टेपल करतांना आयुष्य
काही सुटले तर नाही ना
जुन्या गोळा आठवनींना
बोचरं स्वप्न रुतलं तर नाही ना
![](https://oneclickmaharashtra.com/wp-content/uploads/2023/09/Rahul-jagtap-sad-facebbok-post-3.jpg)
काही नाती ,
कागदं चुरगाळ्यासारखी
फेकून दिली जातात
तू चुकांना खोडनारी रबर
मी चर्चेला उधाण खबर
तू aqua चे पाणी
मी २ रुपयाचा पाऊच राणी
मी लिंबू , तू पाणी
साखर गोडवा उन्हात राणी
Marathi instagram caption, facebook status
मी शेवटची कथा लिहीत नाही
कारण , आयुष्याची सुरुवात मांडायचा
आनंद काही औरच असतो
विझतो कधी हा सवाल तुझा
स्पर्शून अग्नीस आलो तरी ,
मी पुरता खाक नाही
मी पात्र जपून ठेवली
तिने पाठवलेली
खोडून शब्द पत्रातली
भावनेने लपवलेली
always विथ you पेक्षा
all ways विथ you
Read more – Marathi heart touching kavita on life